आर्थिक घडामोडी
-
दुबई साखर परिषदेत भारताच्या भूमिकेबद्दल उत्सुकता.
इंदापूर : प्रतिनिधी दि.12/2/25 भारताला आगामी सन 2025-26 वर्षामध्ये साखर निर्यात करावी लागणार आहे, कारण देशामध्ये साखरेचे उत्पादन वाढणार आहे.…
Read More » -
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुशासनचा अजेंडाच बदलला, भाजपा अध्यक्ष जे.पी.नड्डा यांचे प्रतिपादन
नवी दिल्ली : ‘सुशासन’ केवळ घोषणा नाही. त्यास जीवनात प्रत्यक्षात उतरविण्याची गरज आहे.सर्वसाधारणपणे लोक सुशासन हे केवळ स्लोगन बनवितात. परंतू लोकांना…
Read More » -
विरोधकांच्या राजकारणामुळे मोदी व्यथित होत होते… मनसुख मांडविया यांनी सांगितल्या कोव्हिड काळातील आठवणी
नवी दिल्ली : कोव्हिडच्या काळात देश संकटातून जात होता. त्यावेळी विरोधकांना राजकारण करण्याची गरज नव्हती. पण विरोधक राजकारण करत होते. पंतप्रधान नरेंद्र…
Read More » -
राजकीय वर्तुळात खळबळ, आता या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पीएम मोदींची भेट
लोकसभा निवडणूक जशी जशी जवळ येते तशी भाजपकडून जोरदार तयारी सुरु झाली आहे. एकीकडे इंडिया आघाडीतून प्रादेशिक पक्ष बाहेर पडत असताना…
Read More » -
अडीच दिवसांसाठी मकर राशीत महालक्ष्मी योग, राशीचक्रावर होणार असा परिणाम
मुंबई : ज्योतिषशास्त्राचं गणित पाहिलं तर मकर राशीत यावेळी ग्रहांची मांदियाळी आहे. एक दोन नव्हे तर चार ग्रह आहेत. त्यात ग्रहांच्या युती…
Read More » -
सोनिया, प्रियांका की राहुल गांधी…; प्रशांत किशोर यांच्या दृष्टीने सर्वात पॉवरफुल नेता कोण?
मुंबई : प्रशांत किशोर… राजनितीक रणनितीकार… ज्यांचं नाव घेतलं, की निवडणुका, निवडणुकांचं कॅम्पेनिंग अन् आकड्यांची गणितं डोळ्यासमोर उभी राहतात. भारताच्या राजकारणाची…
Read More » -
Digital Currency बाबत मोठी अपडेट! आता ऑफलाईन वापरा E-Rupee
नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीने रेपो दर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी महागाईवर फोकस केला…
Read More » -
Ratan Tata यांचं स्वप्न अखेर पूर्ण! अनेक दिवसांपासूनच्या इच्छेला मूर्त रुप
नवी दिल्ली: दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांचे आणखी एक स्वप्न पूर्ण होत आहे. त्यांचा अनेक सामाजिक कार्यात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सहभाग आहे.…
Read More » -
या आदिवासी मुख्यमंत्र्यांच्या शरीरात हाडे जास्त म्हणून…, विधानसभेत माजी मुख्यमंत्री कडाडले…
झारखंड: २२ जानेवारीला प्रभू रामाचा अभिषेक झाला. रामराज्य आले. पण, त्याचे पहिले पाऊल बिहारमध्ये टाकण्यात आले. मागासवर्गीय गरीब माणूस होता. त्याचे…
Read More » -
अमोल कोल्हे यांची राम मंदिरावरची कविता तुफान व्हायरल; संसदेतील व्हीडिओची सर्वत्र चर्चा
नवी दिल्ली : 22 जानेवारी 2024… या दिवशी अयोध्येतील राम मंदिराचं उद्घाटन झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते…
Read More »